फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २१ जुलै, २०१०

मिठी म्हणजे असं शब्द, ज्यात तू आणि मी यात काही अंतरच उरत नाही,
वाटत की तुझ्याच मिठीत कायम स्वरूपी राहावं, कोणीही आपल्याला दूर न कराव....

मिठी म्हणजे मिठास आहे,
आपलेपणाचा सहवास आहे...

तुझ्या मिठीत असताना जगाचं भान राहत नाही, 
आपणच आहोत ह्या दुनियेत दोघंच, हाच भास होतो..

अंगावर येणाऱ्या शहाऱ्यांच पण भान मला राहत नाही......

***********************************************************************************

खूप विचार करतो तुझ्यासाठी न लिहिण्याचा पण मन काही मानतच नाही....

ह्या काही माझ्या सोन्या ( शितल ) साठी..........

जाऊन जाऊन जाशील तरी कुठे ?
अशी जागा आहे तरी कुठे ?
जिथे माझे प्रेम तुला आठवणार नाही,
आणि माझ्या आठवणी तुला सतावणार नाहीत.....

==================================================================

मला विसरण्याचा प्रयत्न लाख तू करशील..
पण ह्या वेड्या अमितच्या आठवणी तू काश्याकाय विसरशील ?

==================================================================

तू आता दूर गेलीस तरीही माझ मन तुझीच वाट पाहताय...
तू परत येशीलच असं माझंच मन माझी समजूत घालतंय...

==================================================================

तुझ्या आठवणीने दिवस निघून जात आहेत......
तुझ्या परत येण्याचे, हे डोलव आतुरतेने वाट पाहत आहेत...

तू पुन्हा कधी येशील हे मला माहित नाही, 
तुझ्याशिवाय हे मन माझं, माझ्याकडेच रहात नाही...

===================================================================

तू माझ्या मिठीत असायचीस तेव्हा मला कुणाचीच भीती नसायची.
पण तू आता पुन्हा माझ्या मिठीत येशील की नाही हीच भीती आता वाटतीये ........

===================================================================

तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होऊ नकोस,
नाहीतर तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा हा पक्षी पुन्हा कुणाशीच प्रेम करू शकत नाही..

===================================================================

मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला मी कसे सांगू,
तू आत्तातरी समजून घे ह्या अमितला असे तरी मी तुला कसे सांगू...?

===================================================================

आज तुला मी नकोय


आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत
खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत न्हवत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत
खुप आठ वन येते म्हणत
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल न्हवत
प्रतेक मिनिटाला मोबाईल कड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल न्हवत
वरुण हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत न्हवत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिन झाल होत
देवा माझ्या स्वीट हर्ट ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरना जवळ होत
( कालजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ......आइ लव यू )

मंगळवार, २० जुलै, २०१०

खरंच असं.. असतं का प्रेम????




एका डॉक्टरांकडे एक८०-८५ वर्षांचे म्हातारेगृहस्थ आपल्या जखमेचेटाके काढून घ्यायला गेले.सकाळी .३० चा सुमार.ते डॉक्टरांना म्हणाले,थोडं लवकर होईल काकाममला ९ वाजताएकीकडे जायचंय. 
डॉक्
टरांसमोर त्या क्षणीकाहीच काम नव्हतंत्यांनीजखम तपासली,सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायचीतयारी केलीदरम्यानतेत्या गृहस्थाशी गप्पा मारतहोते. 
""आजोबा
 वाजतादुसऱ्या डॉक्टरांचीअपॉइंटमेंट आहे का?'' 
""नाही
मला  वाजतामाझ्या बायकोबरोबरनाश्ता करायला दुसऱ्याहॉस्पिटलमध्ये जायचंय.'' 
""हॉस्पिटलमध्ये
आजारीआहेत का त्या?'' 
""हो
गेली पाच वर्षेहॉस्पिटलमध्येच आहे ती.'' 
""अच्छा
आणि तुम्हीवेळेवर गेला नाहीततरवाट पाहतील ना त्या?काळजीही करतील...?'' 
""नाही
 डॉक्टरतिला "अल्झायमर्सझालायतीगेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबाशांतपणे म्हणाले. 
डॉक्
टर चकित होऊनम्हणाले, ""आणि तरीहीतुम्ही रोज त्यांच्याबरोबरनाश्ता करायला इतक्यावेळेवर आणि धडपडूनजातात्या तुम्हालाओळखतही नसताना?'' 
त्यावर
 पुनः तितक्याचशांतपणे म्हातारे गृहस्थम्हणाले, ""डॉक्टर ती मलाओळखत नसलीतरी मीतिला गेली कित्येक वर्षेओळखतोमाझी बायकोआहे तीआणि माझं जिवापाड प्रेम आहेतिच्यावर.'' 
ऐकता
 ऐकता डॉक्टरांच्याअंगावर रोमांच उभेराहिलेगळा दाटून आला.त्यांच्या मनात आलं, ""हेखरं प्रेमप्रमे म्हणजे काहीनुसतं घेणं नव्हेतरत्याबरोबर कितीतरी देणं,निरपेक्षपणे स्वतःकडचाआनंद लुटवणंउधळणं -त्या गृहस्थांसारखं.'' 
अचानक
 इंटरनेटवरूनआलेल्या अनेकसंदेशांमधला एक संदेशडॉक्टरांना आठवला- 
""चांगल्या
 लोकांच्यावाट्याला नेहेमीच सगळंसर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतंत्यातलं सर्वोत्तम शोधून तेआयुष्य साजरं करतात.'' 
यालाच
 आयुष्य म्हणायचं.आपल्या माणसाला आहेतसं स्वीकारणं आणिआपल्या दोन्ही हातांनी,आपल्या सर्वस्वानेत्याच्यावर प्रेमाचा वर्षावकरणं... 
खरंच
 मिळेल असं प्रेमआपल्याला अन्‌ जमेल काअसं प्रेम करणंआपल्याला?...

--- आभाळमायाअसं असतं काप्रेम?