डोळ्यात पाणी असून ही
त्यांना ही कसं पारतंत्र आलय
आपला गुन्हा नसताना ही
नावाला बट्टा लागल्यागत झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
आपलं माणूस आपलं माणूस
म्हणून ज्यांना जीव लावला
त्यना आपली साथ सोडताना
काहीच कसं वाटना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
काय येवडं चुकलं होतं
म्हणून आज भोगायला आलय
वाटत भांड भांड भांडावं
पण कुणाशी हेच समजणा झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
वाटतं आपण ही जगावं
दुसर्यान्ग्त हे माझं ते माझं करत
तसं वागायला गेला की
ते ही जमना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
आभाळ फाटल्यागत झालय ......................
फक्त तुझ्याचसाठी …
- Amit Parthe
- Mumbai, Maharashtra, India
- वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०
किती सोप्प असतं ना
किती सोप असत, एखाद्याला फिरवण,
breakup च मनात ठेऊनच त्याच्याशी गोड गोड बोलन,
गरज वाटेल तेव्हा त्याला सोनू , जानू म्हणण,
आणि दुसरा waiting मध्ये आला कि ह्याला कटवण,
जेवढ avoid करता येईल तेवढ करण ,
सहज खोटी आश्वासने देण,
खोटी स्वप्नांची दुनिया दाखवण
आपले काम झाले कि स्वप्ने सारी तोडून जाण
खोट्या वचनांना सहजरीत्या खरे दाखवण
फायदा आपला झाला कि वचने सारी झटक्यात विसरणं...
breakup च मनात ठेऊनच त्याच्याशी गोड गोड बोलन,
गरज वाटेल तेव्हा त्याला सोनू , जानू म्हणण,
आणि दुसरा waiting मध्ये आला कि ह्याला कटवण,
जेवढ avoid करता येईल तेवढ करण ,
सहज खोटी आश्वासने देण,
खोटी स्वप्नांची दुनिया दाखवण
आपले काम झाले कि स्वप्ने सारी तोडून जाण
खोट्या वचनांना सहजरीत्या खरे दाखवण
फायदा आपला झाला कि वचने सारी झटक्यात विसरणं...
किती सोप्प असतं ना ह्या मुलींसाठी ?????
आठवणी
आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात
प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो
जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो
आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्या
माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .......
जुन्या क्षणांना आठवुन हसर्या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात
प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो
जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो
आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्या
माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .......
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०
तुझ अस वागण...
कळून चुकल तुझ्या मनातील सर्व काही,
कळून चुकल तुला माझी काळजीच नाही ,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही,
पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,
पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,
तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही,
का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही?
कळून चुकल तुला माझी काळजीच नाही ,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही,
पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,
पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,
तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही,
का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही?
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०
श्वासात श्वास गुंतत गेला आणि भावना झिंगत गेल्या
तुझ्या माझ्या प्रेमाच्या रासलीला रंगत गेल्या
तुझ्या माझ्या प्रेमाच्या रासलीला रंगत गेल्या
तेव्हा फक्त स्पर्शाची भाषा आणि नजरेची बोली होती
माझ्या मनात सजलेली तुझ्या स्वप्नांची खोली होती
माझ्या मनात सजलेली तुझ्या स्वप्नांची खोली होती
हळूहळू जगाचा विसर पडला सगळ काही माग सोडलं
पण दोघांच्या नात्यात त्याने विघ्न आणलं
पण दोघांच्या नात्यात त्याने विघ्न आणलं
आपल्यात येऊन तो कधी उभा
ठाकला मी ही नाही जाणल.......
ठाकला मी ही नाही जाणल.......
त्याच्यासाठी तुही माझा हात सोडलास,
कण-कण प्रेमाचा जोडून बांधलेला,
भावनांचा गाव मोडलास....
असा तो तिसरा नेहमीच दोन मनांच्या मध्ये येतो
आणि क्षणार्धात स्वप्नांचा संसार चूर करून जातो ..
आणि क्षणार्धात स्वप्नांचा संसार चूर करून जातो ..
पण तुला तेव्हा कळाले नाही...
कोण आपला आणि कोण परका...
तरीही तू माझा विचार न करताच निर्णय घेतलास...
आणि आपल्या प्रेमाचा शेवट केलास.......
आसवे
सांग ना, कोठून येती आसवे !
पापण्यांना भार झाली आसवे
हास तू, कोणीतरी हे बोलता
मुक्त वाहू लागली ही आसवे
त्रास होता बंद डोळे उघडती ,
वाहुनी घावास नेती आसवे
शुष्क या डोळ्यांवरी जाऊ नका
वाहती त्यातून माझी आसवे
ओठ दमले गप्प झाले शेवटी
नेमकी कामास आली आसवे
ठेवता विश्वास हो कोणावरी ?
आपली नसतात काही आसवे
पापण्यांना भार झाली आसवे
हास तू, कोणीतरी हे बोलता
मुक्त वाहू लागली ही आसवे
त्रास होता बंद डोळे उघडती ,
वाहुनी घावास नेती आसवे
शुष्क या डोळ्यांवरी जाऊ नका
वाहती त्यातून माझी आसवे
ओठ दमले गप्प झाले शेवटी
नेमकी कामास आली आसवे
ठेवता विश्वास हो कोणावरी ?
आपली नसतात काही आसवे
बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
कारण त्याला शोधणा-या
तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
कारण त्याला शोधणा-या
तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०
तुमच काय, माझ काय..........
प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तोच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तिचीच आठवण येणार
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तोच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तिचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
डोळ्यात तिच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
दुसरीचा चेहरा सुद्धा मग;
तिच्यापुढे फ़ीका वाटणार
प्रेमात पडल की असच होणार!
डोळ्यात तिच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
दुसरीचा चेहरा सुद्धा मग;
तिच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
प्रेमात पडल की असच होणार!
तिच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्त्रांसमोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तिचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
मित्त्रांसमोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तिचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तिच्या inbox आपला भरुन जाणार्,
तिचा साधा message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक message पहिला तिलाच forward होणार,
तिचा साधा message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक message पहिला तिलाच forward होणार,
तुमच काय, माझ काय...........
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........
पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........
पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
